Search
Close this search box.

विश्व कल्याणासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करा-इंजि.आनंद लक्ष्मणराव चंद्रिकापुरे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल मुनीश्वर):-
बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा नावाची कुठलीही गोष्ट नसून भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसा, दया, करुणा हा संदेश दिला आहे. विश्व सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन माऊली फाउंडेशन गोंदियाचे अध्यक्ष इंजि. आनंद लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनि तालुक्यातील शेंडा येथे बौद्ध जयंती निमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते
आनंद चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सुंदर असे संविधान भारत देशाला दिले आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. समता बंधुत्व न्याय या तत्त्वप्रणालीवर आपल्या देशाचा संविधान आधारित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म देऊन आमचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. प्रत्येकाने सिद्धार्थ गौतम बुद्धांचे विचार अंगीकार करावे असे आव्हान यावेळी इंजिनीयर आनंद चंद्रिकापुरे यांनी केले

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट

महाराष्ट्रात सर्वप्रथम गोंदिया तालुक्यात ६५० लाभार्थ्यांना वितरित झाले १३०० ब्रास वाळूचे रॉयल्टी पास सामान्य नागरिकांना दिलासा,प्रक्रियेत सुधारणा आणि प्रशासनाच्या कार्यकुशलतेचे उत्कृष्ट उदाहरण

जनतेच्या आमदाराचा ५५ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा —५५ दिव्यांगांना ई-रिक्षा भेट,५५ जणांनी केलं रक्तदान,५५ जणांना दिल्या कानाच्या मशीन,हजारो लोकांची उपस्थिती, शुभेच्छा देताना वही,पुस्तके आणि झाडांची दिली भेट